राज्य
-
नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मंचुरियनमध्ये आढळला उंदीर;महिलांनी घातला गोंधळ
नवीमुंबई-नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेल मध्ये…
Read More » -
ई-टेक्सटाईल पोर्टलचा दुसरा टप्पा वस्त्रोद्योगासाठी डिजिटल क्रांती ठरणार-वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
मुंबई- वस्त्रोद्योग विभागाने वस्त्रोद्योगासाठी अनुदान व्यवस्थापन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ई-टेक्सटाईल पोर्टलचा दुसरा टप्पा विकसित केला आहे. हा टप्पा वस्त्रोद्योगासाठी…
Read More » -
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी वरती सरकारने केली कारवाई..
मुंबई-औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात अखेर सरकारने कारवाई केली आहे. अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई…
Read More » -
कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा’बैठकीत अजितदादांनी दिला नेत्यांना सल्ला
मुंबई-धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगीरी बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीत अजित…
Read More » -
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी!महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
रायगड (जिमाका) दि. 11ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
दंगली बाबत चुकीची माहिती व्हॉट्स अप ग्रुपमध्ये प्रसारित केल्याने पत्रकारावर गुन्हा दाखल
नंदुरबार- जनतेत पोलिस दलाविषयी अप्रतीची भावना निर्माण केली व दोन समाजामध्ये तेढ व भीतीचे वातावरण निर्माण होईल, असा मजकुर व्हॉटसॲप…
Read More » -
राणीचे बाबंरुड येथील आगग्रस्तांना पाचोरा तहसीलदार कडून मदत…
पाचोरा- पाचोरा-तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील रहिवासी गणेश वना कोळी (वय -४०) यांच्या घराला मध्यरात्री आग लागल्याने त्यांचे अत्यावश्यक व जीवनावश्यक…
Read More » -
जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृहला कुलूप,कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांची गैरसोय..
जामनेर-जामनेर पंचायत समितीच्या आवारातील प्रसाधन गृह मागील एका महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ आली आहे.…
Read More » -
आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचे निवेदन..
पाचोरा-आज दिनांक १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी एकलव्य संघटनेचे वतीने आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या विवीध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी पाचोरा…
Read More » -
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करायला सरकारला वेळ नाही;
जारगाव येथील शेतकरी मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशींचे टिकास्त्रपाचोरा- आज केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात…
Read More »